महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंणा विठठल पावला
गेल्या महीणा भरापासून महाराष्ट्रातील जनता पावसाची वाट बघत होती जून महीना संपूर्ण कोरडा गेला अनेक जनांनी जी जूनी प्रथा आहे धोंडी धोंडी पाणी दे ती करूण बघतली मात्र पाऊस काय येईना सा झाला शेतकरी बांधवानी पेरण्या करुण वरुण देवाकडे सारख लक्ष वेधून घेत होते परत पेरणी करण्याची वेळ येईल असे शेतकरी बाधवांना वाटू लागले परंतू आषाढी एकादशी ला विठ्ठला च्या अंगावर वरुण राजा येणार या आशेवर शेतकरी होते शेतकऱ्यांसाठी विठठल पावला आषाढी एकादशी पासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस अनेक धरणे तुडुंब भरले जी महीना भरापासून पाऊसाची जनता वाट बघत होती ती आता पूर्ण झाली परत पेरण्या करण्याची वेळ विठ्ठलानी येऊ दिली नाही असे शेतकरी वर्ग बोलत आहे
Comments
Post a Comment